शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘जिवंत सातबारा मोहीम’ द्वारे शेतकरी होणार जमीन मालक; जाणून घ्या सविस्तर !!

WhatsApp Group Join Now

शेतकरी जमीन मालक नमस्कार मित्रांनो, मृत खातेदारांची नावे सातबारावर राहिल्याने वारसांना अनेक अडचणी येत आहेत. यासाठी जिल्ह्यात ‘जीवंत सातबारा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना जमीन मालक होण्याची प्रक्रिया आता खूप सोपी होत आहे. यामध्ये तलाठ्यांनी केलेल्या गावनिहाय सर्वेक्षणात १०,००० हून अधिक मृत शेतकऱ्यांची नावे सातबारावर असल्याचे समोर आले आहे. यासाठी आता फेरफार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आणि मृतांच्या जागी वारसांची नावे जोडली जातील. सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत ‘जीवंत’ सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे.

 

[ पुढे वाचा |फक्त १०% किमतीत आधुनिक सिंचन उपकरणे मिळवा, सरकार ९०% अनुदान देत आहे !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

. ही मोहीम राबविण्यासाठी, गाव महसूल अधिकाऱ्यांनी गावनिहाय सर्वेक्षण केले. या मोहिमेमुळे मृत खातेदारांना वारसा हस्तांतरित करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचत आहे. शेतीची जमीन कमी कालावधीत वारसांना हस्तांतरित होत असल्याने ही मोहीम फायदेशीर ठरत आहे. वारसांची नोंदणी करण्यास विलंब होत असल्याने, जमीन आणि सातबारा मृत शेतकऱ्यांच्या नावे राहतो. परिणामी, वारसांना मालकी हक्क मिळविण्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा प्रकरणांमध्ये लाईव्ह सातबारा मोहीम यशस्वी होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले.

 

[ पुढे वाचा |आजचा सोन्याचा भाव पाहून ग्राहकांना धक्का बसेल! आजचे नवीनतम दर पहा !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close click here

Scroll to Top