नमस्कार मित्रांनो, रेशन दुकानदार आणि ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिन्यात धान्य उचलण्याच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य पोहोचण्यात अडथळे आले. परिणामी, महिन्याच्या सुरुवातीला अनेक लाभार्थ्यांना रेशन मिळाले नाही. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती होती.

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
👉 इथे क्लिक करा 👈
या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राज्य सरकारने अन्नधान्य उचलण्याची अंतिम मुदत १७ मे पर्यंत वाढवली आहे. राज्य सरकारने यापूर्वी पुढील महिन्याचे धान्य वितरणासाठी मागील महिन्याच्या अखेरीस उचलण्याचे निर्देश दिले होते. यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांवर दबाव आला. तथापि, भारतीय अन्न महामंडळ (FCI) कडून वेळेवर धान्य पुरवठा न झाल्यामुळे एप्रिल २०२५ च्या अखेरीस केवळ ६,००० टन अन्नधान्य उचलता आले. पुणे जिल्ह्यासह राज्यात दरमहा सुमारे १४,००० टन अन्नधान्याची आवश्यकता आहे. यामुळे उर्वरित ८,००० टन अन्नधान्य उचलण्यात अडथळे निर्माण झाले आणि अनेक रेशन ग्राहकांना मे महिन्याच्या सुरुवातीला अन्नधान्य मिळाले नाही. रेशनकार्डधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
👉 इथे क्लिक करा 👈
धान्य उचलण्याची अंतिम मुदत १७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि जून २०२५ साठी लागणारे १४,००० टन धान्य ३० मे पर्यंत उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जून २०२५ साठी लागणारे १४,००० टन धान्य ३० मे पर्यंत उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यातील सुमारे ५०% धान्य रेशन दुकानांमध्ये पोहोचले आहे आणि काही ठिकाणी वितरण सुरू झाले आहे. यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच धान्य मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित रेशन दुकानांमध्ये लवकरच धान्य पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि नागरिकांना वेळेवर धान्य मिळेल,

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
👉 इथे क्लिक करा 👈
जर तुम्हाला लाडकी भैन योजनेतून पैसे मिळत नसतील; तर या योजनेचा फॉर्म भरा, तुम्हाला दरमहा १००० रुपये मिळतील | संजय गांधी निराधार योजना !!