रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! २४ तासांच्या आत हे काम लवकर करा, अन्यथा तुम्हाला रेशन मिळणे बंद होईल !!

WhatsApp Group Join Now

नमस्कार मित्रांनो, राज्यातील लाखो रेशनकार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आधार क्रमांक जोडून रेशनकार्डवरील नाव पडताळणीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने दिलेली अंतिम मुदत उद्या आहे – ३० एप्रिल २०२५.

 

{ पुढे वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या योजनेअंतर्गत केंद्र सरकार १००% तूर खरेदी करणार आहे !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

यानंतर जर ही प्रक्रिया पाळली गेली नाही तर संबंधित लाभार्थ्यांची नावे रेशन कार्डमधून वगळली जातील आणि त्यांना रेशन मिळणार नाही,

 

{ पुढे वाचा | ई-पिंक रिक्षा योजना – राज्यातील महिलांना मोफत रिक्षा मिळणार, आत्ताच अर्ज करा !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

राज्य सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांना त्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी लागेल आणि जर ती वेळेवर पूर्ण झाली नाही तर रेशन कार्ड बंद होण्याचा धोका आहे.

 

{ पुढे वाचा | रेशनकार्डधारकांना सरकारकडून मिळणाऱ्या मोफत वस्तूंच्या यादीत तुमचे नाव तपासा !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close click here

Scroll to Top